Breaking News

1/breakingnews/recent

जनतेने सावध राहून सहकार्य करावे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

No comments
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हद्वारे जनतेशी संवाद साधला
News24सह्याद्री - 


मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेला देशव्यापी लॉकडाऊन ३ मे नंतर संपत आहे. महाराष्ट्र दिनाचे अैचित्य साधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. विशिष्ट्य बागांची परिस्थिती पाहून त्या ठिकाणचे निर्बंध शिथिल करू पण जनतेने सावधान राहून सहकार्य करावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

आपण सावधतेने सहकार्य करायला पाहिजे नाहीतर आपण जे मागील दिवसात साध्य केले आहे, ते गमावू शकतो त्यामुळे आपण सावध आणि संयम राखून पुढे जाऊ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *